Video : बिहारमध्ये भरधाव ट्रकनं ७ मुलांसह १५ जणांना चिरडलं; मोदींनी व्यक्त केला शोक
Bihar's Vaishali Road Accident : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रविवारी सायंकाळी उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात मुलांसह १५ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने अनेकांच्या अंगावर धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...
Read More...