Browsing Tag

farming

हापूस नंतर आता लसणावर ‘थ्रिप्स’, जाणून घ्या काय काळजी घ्यावी!

आता काही महिन्यांनी हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल. पण सध्या आंबा बागायतदार बदलत्या वातावरणामुळे आणि त्याच्याहीपेक्षा थ्रिप्सने हैराण झाले आहेतत. आंब्यासोबत लसूण उत्पादक शेतकऱ्यांनाही या थ्रिप्सचा त्रास होतोय. सध्या लसणाचे भाव गगनाला भिडले
Read More...

युरिया फवारणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन! एका एकरसाठी खर्च फक्त 100 रुपये

हरयाणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत युरिया फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञान (Drones For Agriculture) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही सुविधा प्रत्येक शेतकऱ्याच्या
Read More...

पीक विम्याचा क्लेम मिळत नाहीये? शेतकऱ्यांनो घाबरू नका! ‘हा’ नंबर घ्या!

पीक विमा काढताना विमा कंपन्या मोठमोठी आश्वासने देतात, मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नासाडी झाली की, अनेक वेळा कंपन्या दावे देताना शेतकर्‍यांना औपचारिकतेच्या नावाखाली त्रास देतात. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन, कृषी आणि शेतकरी
Read More...

औषधांच्या दुकानात गांजा विक्री! थायलंड सरकार पुन्हा एकदा ‘मोठा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

गांजावरील बंदी उठवल्यानंतर थायलंडमधील सरकार पुन्हा एकदा बंदी घालण्याच्या विचारात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आरोग्य मंत्रालयाने एक मसुदा विधेयक जारी केला आहे, ज्यामध्ये गांजाच्या मनोरंजक वापरावर (Thailand Govt On Cannabis Use) बंदी
Read More...

राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार – मुख्यमंत्री शिंदे

वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड (Bamboo Plantation In Maharashtra) करण्यात येणार
Read More...

कृषी कर्ज घेताना CIBIL स्कोअर चेक केला जातो का? नियम काय सांगतो?

लोकांना असे वाटते की बँका वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्ज घेतानाच CIBIL स्कोअर तपासतात, परंतु असे नाही. कृषी कर्ज (Agricultural Loan) देताना बँक शेतकऱ्याचा CIBIL स्कोअर तपासते. जर शेतकऱ्याचा CIBIL स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँक
Read More...

चहाच्या मळ्यात माणसांऐवजी दिसणार रोबो, तोडणार चहाची पाने!

मजुरांच्या टंचाईचा सामना करणाऱ्या चहाच्या बागांच्या मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता माणसांऐवजी रोबोट (Robots Will Pluck Tea Leaves) बागेतील चहाची पाने तोडणार आहेत. त्यासाठी देशात रोबोट बनवले जात आहेत. या यंत्रमानवांच्या आगमनाने
Read More...

शुद्ध सेंद्रिय गूळ विकून करतोय लाखोंची कमाई, वाचा तरुण शेतकऱ्याची Success Story

शेतीमधून उत्पन्न वाढवण्यासाठी तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात आणि त्याचा लाभही त्यांना मिळतो. उत्तर प्रदेश राज्यातील एक तरुण शेतकरी गुळाच्या व्यवसायातून वर्षभरात लाखो रुपये कमावतो. वास्तविक, हा शेतकरी आपल्या शेतात नैसर्गिकरित्या ऊस
Read More...

महाराष्ट्र सरकारचा कृषी कर्ज वसुलीबाबत ‘मोठा’ निर्णय!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी कर्जाच्या वसुलीसाठी (Agriculture Loan Recovery Maharashtra) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव शासनाने शुक्रवारी मंजूर केला असून, त्यात नुकतेच दुष्काळग्रस्त घोषित
Read More...

भारताची केळी जगात नाव कमावणार, सागरी मार्गाने होणार विक्रमी निर्यात

तांदूळ, साखर, गहू नंतर, भारत इतर देशांना देखील फलोत्पादन उत्पादनांच्या निर्यातीत प्रभावित करत आहे. आता भारत परदेशात ताज्या केळीची बंपर प्रमाणात निर्यात करत आहे. विशेष म्हणजे ही निर्यात सागरी मार्गाने होत आहे. अलीकडेच भारताने नेदरलँड्सला
Read More...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुप्पट होणार उत्पन्न, शास्त्रज्ञांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती

जगभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता केवळ 15 दिवसांत शेतीतून मिळणार उत्पादन दुप्पट होऊ शकते. एकीकडे, वाढीव उत्पन्नाच्या रूपात वाढीव उत्पादनाचा फायदा शेतकऱ्यांना होईल, तर दुसरीकडे, वाढलेल्या उत्पादनामुळे सरकारला जगभरातील अन्न
Read More...

मातीविरहित शेती : बदलत्या काळाची गरज, जाणून घ्या कसं काम करतं हे तंत्र!

भारतातील शेतीला स्वतःचा वेगळा इतिहास आहे. शेतीसाठी योग्य हवामान आणि माती आवश्यक असून विस्तीर्ण क्षेत्र आवश्यक आहे. पण बदलत्या काळानुसार सर्व काही दिवसेंदिवस बदलत आहे. काळाची मागणी आणि गरज बघता कृषी क्षेत्रात अनेक आधुनिक बदल घडून आले आहेत.
Read More...