दहावीनंतर काय? पुढचं पुढं म्हणणाऱ्या पोरांनो ‘हे’ एकदा वाचा आणि निवडा करियर ऑप्शन!

मुंबई : आधीच्या काळात दहावी पास होतो का नाही, याचं उत्तर माहीत नसल्यामुळं पुढं काय करायचं हे सर्व नंतर ठरवलं जायचं. मुळात दहावी केली मग मोठा झालो आणि पास झालो तर शहाणा झालो, असं मिरवलं जायचं. जसजसा काळ बदलत गेला, तसतसं दहावी, बारावी,…
Read More...

टीम इंडियाचं नशीब फळफळलं! उशिरा का होईना, राहुल त्रिपाठी संघात आलाच…

मुंबई : आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर एक नाव ट्रेंड होऊ लागलं. भले हार्दिक पंड्याला तुलनेनं या दुबळ्या मोहिमेसाठी टीम इंडियाचा कप्तान बनवण्यात आलं, पण तोसुद्ध तितका चर्चेत…
Read More...

शेतकऱ्यांनो आणि त्यांच्या ‘स्मार्ट’ पोरांनो….खरिपाची पेरणी करत असाल तर घ्या…

मुंबई : आपल्या देशाला शेतीप्रधान राष्ट्र म्हटलं जातं. दरवर्षी पावसाळा आला, की शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग येतो. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत असतात. पाऊस मोठ्या प्रमाणात केव्हा पडणार आणि माझी जमीन चांगली ओलसर कधी होणार,…
Read More...

एका झटक्यात ४४ हजार कोटी कमावलेल्या BCCIनं कैफ-मिश्रासारख्या क्रिकेटपटूंना दिली ‘ही’ गूड…

मुंबई : भारत देश म्हटलं की क्रिकेट आलं आणि त्यासोबतच येतात ते या खेळाचे नायक. प्रत्येक दशकात असा कोणीतरी होऊन जातो, तो या खेळाची ब्रँड व्हल्यू वाढवतो. नव्या जनरेशनला जुना क्रिकेटर म्हणून कपिल देव आठवत असेल, याच काळात सुनील गावसकर स्टार…
Read More...

रेल्वे स्टेशनची नावं नेहमी पिवळ्या बोर्डावर का लिहिलेली असतात? जाणून घ्या कारण!

मुंबई : सर्वात स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे आपल्या रेल्वेचा प्रवास. विमानप्रवास आणि वैयक्तिक गाडीचा प्रवास वेळवाचवू आणि स्वमर्जीचा असला, तरी रेल्वे प्रवास आनंददायी असतो. रिझर्वेशन असेल आणि स्लीपर कोच असेल, तर त्या प्रवासाची बातच न्यारी…
Read More...

अग्निपथ भरती योजना : स्कीम भारी असली तरी भारत सरकारनं ‘मास्टरस्ट्रोक’च खेळलाय!

मुंबई : आर्मीत भरती होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक खुशखबर दिलीय. तसं आपल्याकडं नवनवीन योजना जाहीर होतात, पण ही योजना ऐकून देशप्रेमी युवकांना लयच भारी वाटेल. लष्करातील भरती प्रक्रियेत मोठे बदल…
Read More...

मुलींना का करायचं नसतं लग्न? प्रश्नाच्या खोलात गेलात तर मिळतील ‘अशी’ उत्तरं!

मुंबई : मुलगा असो की मुलगी, कुटुंबातील सदस्यांना ते वयात आल्यानंतर एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे लग्नाचा. घरातील तरुण मुलांचं शिक्षण पूर्ण होताच कुटुंबातील सदस्य लग्नाचा विषय काढतात आणि तोच विषय सारखा सारखा पुढं हाकतात. शिक्षण पूर्ण…
Read More...

वटपौर्णिमा : माय डियर वाइफ आणि सत्यवानाची सावित्री!

मुंबई : आपला भारत देश विविधता आणि अनेक सण-उत्सवांनी नटलाय. आपल्याकडं प्रत्येक राज्य, गावानुसार सण साजरे केले जातात. त्यातील वडाच्या झाडाचं महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटलं की सावित्री-सत्यवान यांची कथा आलीच.…
Read More...

मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पुण्याच्या संतोष जाधवनं ‘स्टेटस’ ठेऊन एकाला संपवलं…

मुंबई : काँग्रेस नेता आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय. २९ मे रोजी मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय. खुनाचा भाग म्हणून संजय…
Read More...

एक ‘सोपा’ कॅच सोडणं म्हणजे काय असतं ते फक्त हर्शेल गिब्सला विचारा!

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२१...पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची मॅच..आणि हसन अलीनं मॅथ्यू वेडचा सोडलेला कॅच. हा प्रसंग म्हणजे पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एखादी ओली जखमच. या घटनेनंतर हसन अलीला कशाकशाला सामोरं जावं लागलं असेल, याची…
Read More...

आनंद महिंद्रांच्या ‘पिकअप’ गाडीनं हापूस आंब्याच्या धंद्यात उठवलाय बाजार!

मुंबई : महिंद्रा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि हापूस आंबा यांचा एक मोठा संबंध आहे. तुमच्या मनात ही पहिली ओळ वाचून प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होईल, पण हा संबंध कसा याचा खुलासा या लेखातून होईल. अप्रतिम गोडी, नैसर्गिक चव आणि हंगामी…
Read More...

एक हापूस आंब्याचं झाड तुम्हाला मिळवून देईल एक लाख रुपये..! वाचा कसं

मुंबई : ''यंदा ५० पेटी काढलंय...लाखभर रुपये तरी होऊक व्हये'', हापूस आंब्याविषयीचं हे बोलणं एखाद्याला बुचकाळ्यात पाडू शकतं. नवखा माणूस कोकणात आला, की त्याला आंबा आणि त्याच्या धंद्याविषयी अप्रुप वाटतं. वर्षातून एकदा येणारं फळं इतकं उत्पन्न…
Read More...