वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही!
मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...
Read More...