वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...

सिंधुदुर्गातील ‘असं’ गाव जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत!

मुंबई : जसा गाव तशा परंपरा..! खरंच जगात कुठे, काय, कशा पद्धतीत गोष्टी आढळतील हे सांगता येणं कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, रुढी फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचं पालण करणं हे आजही तितकंच महत्त्वाचं असतं, हे त्या-त्या ठिकाणच्या…
Read More...

रोज पहाटे चार वाजता उठून क्रिकेटचा सराव करणारी ‘आळशी’ मिताली राज!

मुंबई : पहाटे चार वाजता उठून आपल्या क्रिकेट करियरला सुरुवात करणारी मिताली राज (mithali raj) स्वत:ला प्रचंड आळशी म्हणवते. थंडीच्या दिवसात आपल्या आजुबाजूचे लोक ब्लँकेट, चादर घेऊन झोपलेत आणि आपण सरावाला चाललोय, हा विचारच भयंकर आहे. पण १६…
Read More...