

UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रश्नकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : ती कोणती गोष्ट आहे जी स्त्री तिच्या पतीला देऊ शकत नाही?
उत्तर : आडनाव
प्रश्न : घटस्फोटाचे मूळ कारण काय आहे?
उत्तर : घटस्फोट हा शब्द ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात येणारे मुख्य कारण म्हणजे भांडण, पण ते घटस्फोटाचे मूळ कारण नाही. मुख्य कारण म्हणजे लग्न करणे. लग्न नसेल तर घटस्फोटही होणार नाही.
हेही वाचा – UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे, जी उन्हात सुकत नाही?
प्रश्न : इंटरनेटचा मालक कोण आहे?
उत्तर : इंटरनेटचा मालक तोच बनतो जो ते लावतो.
प्रश्न : जर तुम्ही शर्यतीत धावत असाल आणि तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्यक्तीला मागे टाकले तर तुम्ही आता कुठे असाल?
उत्तर : दुसऱ्या क्रमांकावर.
प्रश्न : असा कोणी दुकानदार आहे का जो आपल्याकडून माल घेतो आणि आपणच त्याला पैसेही द्यायचे असतात?
उत्तर : केस कापणारा हा एकमेव दुकानदार आहे जो आपले केस कापल्यानंतर ठेवतो आणि त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात.
प्रश्न : 8 माणसांना भिंत बांधायला 10 तास लागतात, तर तीच भिंत बांधायला 4 माणसांना किती वेळ लागेल?
उत्तर : भिंत आधीच एकदा बांधली गेली आहे. ती पुन्हा बनवण्याची गरज नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!