Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल उभारणार

कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल (100 Bed Hospital In Karjat) लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील आमदार महेंद्र
Read More...

2024 मध्ये प्रॉपर्टीच्या किमती वाढणार, मुंबईत प्रति स्क्वेअर फूटचा भाव ‘इतका’ होणार!

प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, 10 वर्षांपूर्वी जो फ्लॅट किंवा प्लॉट 250 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने मिळत होता, त्याची किंमत आता 2000 ते 2500 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे, म्हणजेच किमती 10 पटीने वाढल्या आहेत. कोरोनाच्या
Read More...

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारीला लोकार्पण, वाचा देशातील सर्वात मोठ्या सागरी…

देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २०
Read More...

सावित्रीबाई फुले यांचे नायगावमध्ये भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक
Read More...

युवा परिवर्तनतर्फे खोपोलीतील विद्यार्थ्यांना ‘सीड बॉल्स’ बनवण्याचे धडे

युवा परिवर्तन आणि बेकबेस्ट यांच्या सहयोगाने खोपोली येथील वडवली गावात पर्यावरणविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस 395 विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बॉटलचा पुर्नवापर, कापड आणि पेपरच्या पिशव्या कशा वापराव्यात, सीड बॉल्स कसे
Read More...

सिंगापूर होणार धारावी! अदानींची कामाला सुरुवात, जाणून घ्या प्लॅन

मुंबईतील प्रसिद्ध झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाची (Dharavi Redevelopment Project) जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धारावीच्या विकासासाठी अदानी समूह आणि मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्र काम करत
Read More...

महाराष्ट्र सरकारचा कृषी कर्ज वसुलीबाबत ‘मोठा’ निर्णय!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी कर्जाच्या वसुलीसाठी (Agriculture Loan Recovery Maharashtra) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव शासनाने शुक्रवारी मंजूर केला असून, त्यात नुकतेच दुष्काळग्रस्त घोषित
Read More...

कोकणचा, द्वारकेचा ‘पाणबुडी प्रकल्प’ आहे तरी काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी 2018 मध्ये पाणबुडी प्रकल्पाची (Submarine Project) घोषणा करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्सजवळ समुद्रात बांधला जाणार होता. पाण्याखालील जगाचा शोध घेणे हा या प्रकल्पाचा
Read More...

‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान राज्यभर राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता
Read More...

12000 कोटींचे मालक असताना लोकल ट्रेनमधून प्रवास, कोण आहेत निरंजन हिरानंदानी?

हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक आणि एमडी निरंजन हिरानंदानी यांनी अलिकडेच लोकल ट्रेनने प्रवास केला. सामान्यतः श्रीमंत लोक सार्वजनिक वाहतूक कमी वापरतात. या लोकांना कारने प्रवास करणे आवडते, पण अचानक यापैकी एक बड्या माणसाने लोकल, बस अशा
Read More...

मुंबई, नवी मुंबईनंतर आता ‘तिसरी मुंबई’, काय खास असेल? वाचा!

महाराष्ट्र सरकारने ‘तिसरी मुंबई’ (Third Mumbai In Marathi) हे नवीन शहर विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उत्तम घरे, वाहतूक सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एका
Read More...

महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र, जाणून घ्या फायदे!

महाराष्ट्र सरकार राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रे (Rain Measuring Machine) बसवण्याचा विचार करत आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. राज्याचे कृषीमंत्री
Read More...