ऐकावं ते नवलच…! ‘अशी’ भाकरी जी पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार; नक्की वाचा!
मुंबई : शीर्षक वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक अशी भाकरी बनवली जाते, जी एक-दोन नाही तब्बल पाच महिने टिकते. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही भाकरी बनवली जाते. त्यामुळेच तिला 'सोलापूरची कडक…
Read More...
Read More...