Browsing Category

राज्य

ऐकावं ते नवलच…! ‘अशी’ भाकरी जी पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार; नक्की वाचा!

मुंबई : शीर्षक वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक अशी भाकरी बनवली जाते, जी एक-दोन नाही तब्बल पाच महिने टिकते. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही भाकरी बनवली जाते. त्यामुळेच तिला 'सोलापूरची कडक…
Read More...

‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा…

मुंबई : इन्फोसिस फाउंडेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन उभ्या राहतात सुधा मूर्ती. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो काही सोन्या चांदीचा भात खात नाही, त्याचं पोट साध्या तांदळानंच भरतं, तर मग आपल्याकडची अतिरिक्त संपत्ती समाजातील गरजूंच्या…
Read More...

परिस्थिती जेवढी बिकट, प्रवीण तेवढाच तिखट! खऱ्या आयुष्यात तरडेंनी लय स्ट्रगल केलाय..

मुंबई : सरसेनापती हंबीरराव चित्रपट पाहिलाय का तुम्ही? थेटरातनं बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट मराठी आहे की साऊथचा, असा 'अभिमानास्पद' प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होतो. मराठी इंडस्ट्री किती पुढी गेलीय, याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर…
Read More...

दहावीनंतर काय? पुढचं पुढं म्हणणाऱ्या पोरांनो ‘हे’ एकदा वाचा आणि निवडा करियर ऑप्शन!

मुंबई : आधीच्या काळात दहावी पास होतो का नाही, याचं उत्तर माहीत नसल्यामुळं पुढं काय करायचं हे सर्व नंतर ठरवलं जायचं. मुळात दहावी केली मग मोठा झालो आणि पास झालो तर शहाणा झालो, असं मिरवलं जायचं. जसजसा काळ बदलत गेला, तसतसं दहावी, बारावी,…
Read More...

शेतकऱ्यांनो आणि त्यांच्या ‘स्मार्ट’ पोरांनो….खरिपाची पेरणी करत असाल तर घ्या…

मुंबई : आपल्या देशाला शेतीप्रधान राष्ट्र म्हटलं जातं. दरवर्षी पावसाळा आला, की शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग येतो. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत असतात. पाऊस मोठ्या प्रमाणात केव्हा पडणार आणि माझी जमीन चांगली ओलसर कधी होणार,…
Read More...

अग्निपथ भरती योजना : स्कीम भारी असली तरी भारत सरकारनं ‘मास्टरस्ट्रोक’च खेळलाय!

मुंबई : आर्मीत भरती होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक खुशखबर दिलीय. तसं आपल्याकडं नवनवीन योजना जाहीर होतात, पण ही योजना ऐकून देशप्रेमी युवकांना लयच भारी वाटेल. लष्करातील भरती प्रक्रियेत मोठे बदल…
Read More...

वटपौर्णिमा : माय डियर वाइफ आणि सत्यवानाची सावित्री!

मुंबई : आपला भारत देश विविधता आणि अनेक सण-उत्सवांनी नटलाय. आपल्याकडं प्रत्येक राज्य, गावानुसार सण साजरे केले जातात. त्यातील वडाच्या झाडाचं महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटलं की सावित्री-सत्यवान यांची कथा आलीच.…
Read More...

मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पुण्याच्या संतोष जाधवनं ‘स्टेटस’ ठेऊन एकाला संपवलं…

मुंबई : काँग्रेस नेता आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय. २९ मे रोजी मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय. खुनाचा भाग म्हणून संजय…
Read More...

आनंद महिंद्रांच्या ‘पिकअप’ गाडीनं हापूस आंब्याच्या धंद्यात उठवलाय बाजार!

मुंबई : महिंद्रा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि हापूस आंबा यांचा एक मोठा संबंध आहे. तुमच्या मनात ही पहिली ओळ वाचून प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होईल, पण हा संबंध कसा याचा खुलासा या लेखातून होईल. अप्रतिम गोडी, नैसर्गिक चव आणि हंगामी…
Read More...

एक हापूस आंब्याचं झाड तुम्हाला मिळवून देईल एक लाख रुपये..! वाचा कसं

मुंबई : ''यंदा ५० पेटी काढलंय...लाखभर रुपये तरी होऊक व्हये'', हापूस आंब्याविषयीचं हे बोलणं एखाद्याला बुचकाळ्यात पाडू शकतं. नवखा माणूस कोकणात आला, की त्याला आंबा आणि त्याच्या धंद्याविषयी अप्रुप वाटतं. वर्षातून एकदा येणारं फळं इतकं उत्पन्न…
Read More...

पावसाळा अन् त्यात तुम्हाला ‘किलर’ फोटो काढायचे असतील तर ही ५ ठिकाणं सर्वात बेस्ट!

मुंबई : उन्हाळा हा ऋतू फिरण्यासाठी किंवा पिकनिकसाठी सगळ्यात त्रासदायक वाटतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडणं आणि घरात राहणंही तितकंच कठीण होतं. वाढत्या तापमानामुळं कुठंही फिरायला जावंसं वाटत नाही, पण उन्हापासून दिलासा मिळाला म्हणजेच पावसाळा  आला…
Read More...

कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?

Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि  नवा माणूस आल्यानंतर…
Read More...