सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ‘अवकाळी’वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन!
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे…
Read More...
Read More...