Browsing Tag

agriculture

शेतकऱ्यांना प्रथमच केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई

Jalgaon : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत
Read More...

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न!

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्यातील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या
Read More...

कांदा उत्पादकांच्या खिशाला ‘सुरुंग’ लावणारा निर्णय!

पत्रकार गणेश लटके यांनी 'ABP माझा'साठी लिहिलेल्या ब्लॉगनुसार... आधी तांदूळ झालं, गहू झालं, टोमॅटो झालं आता नंबर आलाय कांद्याचा. शेतकऱ्यांची दर वाढलेली एकही वस्तू सरकारच्या तावडीतून सुटत नाही. मग कांदा तरी सुटणार कसा. कांदा उत्पादकांच्या
Read More...

फक्त 3 महिन्यात 9 लाख! ‘या’ रानभाजीचं पीक घेऊन शेतकरी झाला श्रीमंत

Kartula Farming : कर्टुला म्हणजेच काकोडा डोंगरावर उगवणाऱ्या भाजीला अनेक राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. त्याची बाजारात सध्या किंमत 15 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. महाराष्ट्रातील भोकर तालुक्‍यातील हळदा गावातील शेतकरी आनंद बोईनवाड याच्या
Read More...

मधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी

Madh Kendra Yojana : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या
Read More...

Maharashtra : कोथिंबीर विकून लातूरचा शेतकरी बनला करोडपती, घेतली SUV गाडी!

Maharashtra Latur Farmer Bcome Crorepati : महाराष्ट्रातील लातूरच्या रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने कोथिंबीरची लागवड करून चांगला नफा मिळवला आहे. कोथिंबीरीच्या लागवडीतून त्यांना यावर्षी 16 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. रमेश 2019 पासून…
Read More...

नोकरीसह पुणे सोडलं, गावी साताऱ्यात फुलवली सफरचंदाची बाग!

Satara : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच…
Read More...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फायद्याच्या सर्व योजना! वाचा एका क्लिकवर

Maharashtra : सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग अति पावसाचा तर पुर्वेकडील प्रदेश दुष्काळीपट्टा. अशी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा जिल्हा आता बदलताना दिसतोय. सिंचन क्षेत्रामध्ये होणारी ही एक क्रांतीच म्हणावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस…
Read More...

टॉमेटोचे भाव वाढले, शेतकऱ्याने एका महिन्यातच 3 कोटी कमावले!

Tomato : शेअर बाजारातील शेअर्समधून चांगली कमाई करता येते. दुसरीकडे, जर पैसे चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवले गेले तर परतावा मिळण्याची शक्यता देखील खूप वाढते. त्याच वेळी, स्टॉक मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत, ज्यांनी वेळोवेळी…
Read More...

PM Kisan Yojana : 14व्या हप्त्याची तारीख कन्फर्म! ‘या’ दिवशी खात्यात येणार 2000 रुपये

PM Kisan Yojana : तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला खूश करेल. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नसल्याने लोक वाट पाहत होते. 14व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जुलै…
Read More...

शेतकऱ्यांनो बियाणे, खते खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्या, फायदाच होईल!

Maharashtra : कृषि क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग सतत प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी अनेक उपाययोजना कृषि विभागामार्फत केल्या जातात.…
Read More...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खरीप पिकांच्या MSP बाबत सरकारचा ‘असा’ निर्णय!

MSP Hike For Kharif Crops : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने मूग डाळीचे कमाल समर्थन मूल्य 10 टक्क्यांनी वाढवले ​​आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी…
Read More...