Browsing Tag

food

कधी विचार केलाय का? पावसाळ्यात चहा-भजी खाण्याची इच्छा का होते?

मुंबई : प्रत्येक ऋतूमधे कसं जगावं, कसं वागावं, काय खावं, काय खाऊ नये या सर्व गोष्टींबद्दलचे नियम आयुर्वेदानं सांगितले आहेत. त्यामुळं तशा गोष्टींचं पालनही आपल्याकडून होत असतं. पावसाळा आला की आपल्याला गरमागरम खावसं वाटतं. खूप वेळ वाट…
Read More...

ऐकावं ते नवलच…! ‘अशी’ भाकरी जी पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार; नक्की वाचा!

मुंबई : शीर्षक वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक अशी भाकरी बनवली जाते, जी एक-दोन नाही तब्बल पाच महिने टिकते. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही भाकरी बनवली जाते. त्यामुळेच तिला 'सोलापूरची कडक…
Read More...