Browsing Tag

konkan

देवगडच्या बापर्डे गावात येणार ‘ग्रेट’ सुधा मूर्ती..! ‘या’ कॉलेजचं होणार भव्य…

Sudha Murthy To Inaugurate Baparde College : 'इन्फोसिस'चं नाव ऐकलं की प्रत्येकाच्या मनात नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचं नाव येतं. आज इन्फोसिसची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अव्वल आयटी कंपन्यांमध्ये केली जाते.…
Read More...

रेडेटाका-वरेरी रस्त्यासाठी ४.२० कोटी..! पाच सरपंचांनी केलेलं उपोषण प्रशासनाला पडलं…

Redetaka To Vareri Road Funding : एकीचं बळ किती शक्तीशाली असतं, याचा प्रत्यय देवगडमधील एका आंदोलनामुळं सर्वांसमोर आला आहे. कोकण म्हटलं की सर्वांच्या समोर एक मनमोहक निसर्गसौंदर्य देखणं रुप उभं राहतं, पण या रुपाला नजर लागली, ती काही ठिकाणी…
Read More...

आनंद महिंद्रांच्या ‘पिकअप’ गाडीनं हापूस आंब्याच्या धंद्यात उठवलाय बाजार!

मुंबई : महिंद्रा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि हापूस आंबा यांचा एक मोठा संबंध आहे. तुमच्या मनात ही पहिली ओळ वाचून प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होईल, पण हा संबंध कसा याचा खुलासा या लेखातून होईल. अप्रतिम गोडी, नैसर्गिक चव आणि हंगामी…
Read More...

एक हापूस आंब्याचं झाड तुम्हाला मिळवून देईल एक लाख रुपये..! वाचा कसं

मुंबई : ''यंदा ५० पेटी काढलंय...लाखभर रुपये तरी होऊक व्हये'', हापूस आंब्याविषयीचं हे बोलणं एखाद्याला बुचकाळ्यात पाडू शकतं. नवखा माणूस कोकणात आला, की त्याला आंबा आणि त्याच्या धंद्याविषयी अप्रुप वाटतं. वर्षातून एकदा येणारं फळं इतकं उत्पन्न…
Read More...

पावसाळा अन् त्यात तुम्हाला ‘किलर’ फोटो काढायचे असतील तर ही ५ ठिकाणं सर्वात बेस्ट!

मुंबई : उन्हाळा हा ऋतू फिरण्यासाठी किंवा पिकनिकसाठी सगळ्यात त्रासदायक वाटतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडणं आणि घरात राहणंही तितकंच कठीण होतं. वाढत्या तापमानामुळं कुठंही फिरायला जावंसं वाटत नाही, पण उन्हापासून दिलासा मिळाला म्हणजेच पावसाळा  आला…
Read More...

कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?

Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि  नवा माणूस आल्यानंतर…
Read More...

वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...

सिंधुदुर्गातील ‘असं’ गाव जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत!

मुंबई : जसा गाव तशा परंपरा..! खरंच जगात कुठे, काय, कशा पद्धतीत गोष्टी आढळतील हे सांगता येणं कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, रुढी फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचं पालण करणं हे आजही तितकंच महत्त्वाचं असतं, हे त्या-त्या ठिकाणच्या…
Read More...