पत्रकारांचा पॉईंट : सगळं कळतंय पण सांगता न येणारी..! गावातून शहरात आलेल्यांची गोष्ट
गेल्या आठवड्यात सुटीच्या दिवशी घरी मी, अजिंक्य, अर्जुन आणि संतोष बसलेलो. मी विदर्भातला. अजिंक्य, अर्जुन मराठवाड्यातले, तर संतोषचा जन्म मुंबईतला आणि तो वाढला, जगलाही इथंच. सगळे सोपस्कार झाले. गप्पा सुरू झाल्या. घड्याळाचे काटे जसजसे धावायला…
Read More...
Read More...