Browsing Tag

village stories

कोल्हापूरला ‘कोल्हापूर’ हे नाव कसं आणि का पडलं? जाणून घ्या…

Kolhapur History : कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, हे शहर सांस्कृतिक आणि पारंपारिक गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहे. या शहराला दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. पण कोल्हापूर शहराला…
Read More...

होय महाराजा! पंतप्रधानांनी घेतली कोकणातील ‘बापर्डे’ ग्रामपंचायतीची दखल; देशपातळीवर…

Baparde in Swachh Gram Panchayat List : तळकोकण म्हणजे सिंधुदुर्गातील देवगडवासियांसाठी अतिशय अभिमानाची बातमी समोर आली आहे. देवगड तालुक्यातील 'बापर्डे' हे गाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. मागील काही काळापासून या गावातील…
Read More...

VIDEO : या गावात नावानं नाही, तर शिट्टी वाजवून हाक मारली जाते! वाचा Whistling Village बद्दल..

Indias Whistling Village : भारतात विविध प्रकारच्या परंपरा आणि संस्कृती आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी एक आयुष्य खूप छोटं पडू शकतं. अशीच एक अनोखी संस्कृती मेघालयातील कोंगथोंग या गावात आहे. या गावातील एक अतिशय मनोरंजक गोष्ट…
Read More...

VIDEO : १५ बायकांसह आनंदानं गावात राहतोय ‘हा’ माणूस; मुलांची संख्या आहे १०७!

Man With 15 Wives And 107 Children : एका पुरुषाला १५ बायका आणि १०७ मुले आहेत..! वाचून धक्काच बसला असेल ना. हो पण हे खरं आहे. हा ६१ वर्षांचा माणूस एका छोट्या गावात सर्व बायकांसोबत राहतो. आपलं जीवन सुरळीत चालावं म्हणून त्यांनी सर्व पत्नींसाठी…
Read More...

चेष्टा आहे का..! ‘या’ गावातील प्रत्येक घरात सरकारी नोकरी आहे; एकदा वाचाच!

government job village : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात एक गाव आहे जिथे प्रत्येक घरात सरकारी नोकरी आहे. मेंहडवलच्या एकला शुक्ल गावात आयएएस आणि पीसीएस व्यतिरिक्त मोठ्या संख्येनं शिक्षक आहेत. एक व्यक्ती इस्रोमध्ये शास्त्रज्ञही आहे.…
Read More...

भारतातील एकमेव गाव, जिथं आजही घरोघरी संस्कृत बोललं जातं!

Sanksrit speaking village : एकीकडं आधुनिक वातावरण, जीवनशैली आणि इंग्रजी भाषेचं वर्चस्व शहरांबरोबरच खेड्यापाड्यांवरही होत आहे. पण दक्षिण भारतात एक असं गाव आहे जिथं घरोघरी संस्कृत बोलली जाते. यावेळी तुम्ही फेरफटका मारत असाल तर हे गाव बघून…
Read More...

पत्रकारांचा पॉईंट : सगळं कळतंय पण सांगता न येणारी..! गावातून शहरात आलेल्यांची गोष्ट

गेल्या आठवड्यात सुटीच्या दिवशी घरी मी, अजिंक्य, अर्जुन आणि संतोष बसलेलो. मी विदर्भातला. अजिंक्य, अर्जुन मराठवाड्यातले, तर संतोषचा जन्म मुंबईतला आणि तो वाढला, जगलाही इथंच. सगळे सोपस्कार झाले. गप्पा सुरू झाल्या. घड्याळाचे काटे जसजसे धावायला…
Read More...

VIDEO : वेगळीच परंपरा..! नागपंचमीला गाई-म्हशीसारखा चारा खाणारा माणूस पाहिलाय का?

मुंबई : भारत सांस्कृतिकदृष्ट्या खूप वेगळा आहे. गावागावात आपल्याला विविध गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. काहीवेळा काही परंपरा इतक्या विचित्र असतात की त्या जाणुन आश्चर्य वाटतं. अशीच एक परंपरा…
Read More...

भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

मुंबई : केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भीतीदायक म्हणजेच 'हाँटेड' ठिकाणाबद्दल बोललं तर कुलधाराचं नाव सर्वात वर येतं. राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किमी अंतरावर असलेलं कुलधारा गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडलेल्या ठिकाणांमध्ये येतं. असं…
Read More...

७ वर्षाच्या मुलाला मगरीनं गिळल्याचं ऐकताच गावकऱ्यांनी केला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO!

मुंबई : मध्यप्रदेशच्या श्योपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेता गावात सात वर्षांचा मुलगा आंघोळीसाठी गेला होता. यादरम्यान, काही लोकांनी कथितपणे दावा केला, की मुलाला एका मगरीनं…
Read More...

कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?

Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि  नवा माणूस आल्यानंतर…
Read More...

वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...