Browsing Tag

village stories

पत्रकारांचा पॉईंट : सगळं कळतंय पण सांगता न येणारी..! गावातून शहरात आलेल्यांची गोष्ट

गेल्या आठवड्यात सुटीच्या दिवशी घरी मी, अजिंक्य, अर्जुन आणि संतोष बसलेलो. मी विदर्भातला. अजिंक्य, अर्जुन मराठवाड्यातले, तर संतोषचा जन्म मुंबईतला आणि तो वाढला, जगलाही इथंच. सगळे सोपस्कार झाले. गप्पा सुरू झाल्या. घड्याळाचे काटे जसजसे धावायला…
Read More...

VIDEO : वेगळीच परंपरा..! नागपंचमीला गाई-म्हशीसारखा चारा खाणारा माणूस पाहिलाय का?

मुंबई : भारत सांस्कृतिकदृष्ट्या खूप वेगळा आहे. गावागावात आपल्याला विविध गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. काहीवेळा काही परंपरा इतक्या विचित्र असतात की त्या जाणुन आश्चर्य वाटतं. अशीच एक परंपरा…
Read More...

भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

मुंबई : केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भीतीदायक म्हणजेच 'हाँटेड' ठिकाणाबद्दल बोललं तर कुलधाराचं नाव सर्वात वर येतं. राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किमी अंतरावर असलेलं कुलधारा गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडलेल्या ठिकाणांमध्ये येतं. असं…
Read More...

७ वर्षाच्या मुलाला मगरीनं गिळल्याचं ऐकताच गावकऱ्यांनी केला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO!

मुंबई : मध्यप्रदेशच्या श्योपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेता गावात सात वर्षांचा मुलगा आंघोळीसाठी गेला होता. यादरम्यान, काही लोकांनी कथितपणे दावा केला, की मुलाला एका मगरीनं…
Read More...

कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?

Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि  नवा माणूस आल्यानंतर…
Read More...

वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...

सिंधुदुर्गातील ‘असं’ गाव जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत!

मुंबई : जसा गाव तशा परंपरा..! खरंच जगात कुठे, काय, कशा पद्धतीत गोष्टी आढळतील हे सांगता येणं कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, रुढी फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचं पालण करणं हे आजही तितकंच महत्त्वाचं असतं, हे त्या-त्या ठिकाणच्या…
Read More...