विराट कोहली 2027 पर्यंत खेळणार, कसोटीत कॅप्टन होण्याची इच्छा!
Virat Kohli : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म आणि नेतृत्व क्षमता यावर सातत्याने चर्चा होत आहे. या मालिकेत रोहितने आतापर्यंत 5 डावात केवळ 31 धावा!-->…
Read More...
Read More...