हे ‘Article 370’ नक्की आहे तरी काय?
जम्मू-काश्मीर राज्यातून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी योग्य ठरवला. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी घटनेतील ही तरतूद रद्द केली होती. या तरतुदीने जम्मू आणि काश्मीरला भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा!-->…
Read More...
Read More...