लॅपटॉप-मोबाईलमुळं डोळ्यांची ‘वाट’ लागलीय? ‘हे’ घरगुती उपाय करून बघा!

Home Remedy Tips For Eye Care : टीव्ही आणि लॅपटॉप-मोबाईल यांच्या अतिवापरामुळं डोळ्यांना खूप नुकसान होतं. याचं कारण असं की यांच्यापासून जे ब्लू रेज येतात, ते त्वचा आणि डोळे या दोघांसाठी हानिकारक असतात. यामुळं डोळे थकल्यासारखे दिसू लागतात आणि…
Read More...

हॅट्सऑफ..! फक्त ४० रुपयात धोनी करून घेतोय आयुर्वेदिक उपचार; कोण आहे त्याचा डॉक्टर?

मुंबई : पैसा आला की माणूस आपल्या गरजांची पूर्तता चांगल्या रितीनं करतो. स्वत: चं लाइफस्टाइल सुधारतो, मोठ्या हॉटेलमध्ये जेवतो, चांगल्या ठिकाणी राहतो, चांगल्या आरोग्याच्या सुविधांचा लाभ घेतो. पण काही माणसं कितीही 'मोठ्ठी' झाली, तरीही त्यांचे…
Read More...

धोनी, कार्तिक ठेवा बाजूला! ऋषभ पंतनं जे केलंय ते कोणत्याच भारतीय विकेटकीपरला करता आलेलं नाही…

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंत टीकेचा धनी ठरला होता. त्याच्या नेतृत्वावर आणि कामगिरीवर लोकांनी खरपूस टीका केली होती. इंग्लंडला पोहोचल्यानंतर पंतनं सर्व टीकाकारांची तोंडं बंद केलीत. मागील वर्षी…
Read More...

टीव्हीवर जा आणि संपूर्ण देशाची माफी मागा..! सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मा यांना का फटकारलं?

मुंबई : सत्ताधारी राजकीय पक्ष भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल काही अपमानजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळं कानपूर, उत्तरात हिंसाचार उसळला होता. प्रदेश आणि अनेक लोक जखमी…
Read More...

सुखी आणि एकत्र कुटुंब हवं असेल तर या ५ गोष्टी नक्की करून बघा!

मुंबई : कुटुंब सुखी असणं, हे आजच्या धावपळीच्या जगात किती कठीण आहे हे आपण सगळेजण जाणतो. वेळ मिळत नसल्यामुळ आपण आपल्या कुटुंबासोबत एकत्र कधीतरीच असतो. शिवाय, भांडणही होत असतात. कुटुंबात चांगलं वातावरण असावं, अशी आपली सर्वांची इच्छा असते.…
Read More...

कोण होते दि. बा. पाटील, ज्यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं जाणार आहे?

मुंबई : महाराष्ट्रात आपलं सरकार कोसळतंय, हे समोर दिसत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळानं दे-दणादण निर्णय घेतले. यात औरंगाबाद शहराचं 'संभाजीनगर' आणि उस्मानाबाद शहराचं 'धाराशीव' असं नामांतर करण्यास ठाकरे सरकारनं मंजुरी दिली.…
Read More...

दोन देशांकडून वर्ल्डकप खेळणारा इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

मुंबई : ''जर मला वाटतंय, की मी चांगला खेळत नाहीये आणि संघासाठी योगदान देऊ शकत नाहीये, तर मी खेळालाच दूर करेन'', नेदरलँड्सविरुद्धच्या सीरीजपूर्वी इंग्लंडचा कप्तान इऑन मॉर्गननं हे वक्तव्य केलं होतं. आज त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा…
Read More...

कर्नाटकात बोम्मई सरकार पडलं आणि भारतात ‘फ्लोअर टेस्ट’ जन्माला आली!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्य दिवसेंदिवस थरारक होत चाललंय. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

८० हजारांपेक्षा अधिक प्रकरणांचा छडा लावणारी देशातील पहिली महिला गुप्तहेर!

मुंबई : कादंबऱ्यांपासून ते सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजपर्यंतच्या गुप्तहेर कथा वाचणं सगळ्यांनाच आवडतं. जेम्स बाँड, शेरलॉक होम्सपासून ते ब्योमकेश बक्षीपर्यंत ही पात्रं आजही आपल्या मनात जिवंत असतील. या गुप्तहेरांमध्ये आत्तापर्यंत तुम्ही फक्त…
Read More...

Ranji Trophy 2022 Final : एका मुंबईकर माणसानं आख्ख्या मुंबई संघाचं स्वप्न धुळीस मिळवलं!

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेचा 'इक्बाल' चित्रपट पाहिला असेल, तर शेवटी तो मुंबईच्या कमल नावाच्या बॅट्समनला 'चक्रव्यूह' पद्धतीनं आऊट करतो आणि आपल्या संघाला पहिलंवहिलं रणजी जेतेपद मिळवून देतो. ही 'चक्रव्यूह' रणनीती श्रेयसचे कोच नसरुद्दीन शाह…
Read More...

गुजरात दंगल, नरेंद्र मोदी, झाकिया जाफरी आणि सर्वोच्च न्यायालय…नक्की ‘मॅटर’ काय?

मुंबई : आजपासून २० वर्षांपूर्वी म्हणजेच २००२ साली गुजरात दंगलीमुळं भारतात हाहाकार उडाला होता. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री होते. या दंगलीत मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात…
Read More...

एखाद्याला फोन केल्यावर पहिल्यांदा ‘हॅलो’च का बोललं जातं?

मुंबई : हॅलो कोण बोलतंय...हॅलो कैसे हो...हॅलो हाऊ आर यू? भाषा बदलल्या तरी फोनवर माणसाच्या तोंडातून पहिला पहिला शब्द 'हॅलो' हा शब्द बाहेर पडतो. तसा हा शब्द फार सामान्य आहे. दैनंदिन जीवनात आपण हा शब्द किती वेळा वापरतो. कोणाला फोन करायचा असेल…
Read More...