‘तो’ एक फोटो व्हायरल झाल्यानंतर कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लोकांनी म्हटलं…

मुंबई : पैसा बुडवणारा म्हटलं की आपल्या चेहऱ्यासमोर भारताच्या कर्जबुडव्या आणि घोटाळे केलेल्या व्यक्तींचे चेहरे उभे राहतात. त्यातीलच एक महाभाग म्हणजे विजय मल्ल्या. तो भारतात असेपर्यंत सर्वांना त्याच्यासारखं आयुष्य जगायचं असं वाटत होतं. मात्र…
Read More...

कृषीसंस्कृतीतील एक अनोखी प्रथा ‘पाव्हणेर’!

मुंबई : ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे पाव्हणेर. खरंतर पाहुणचार या शब्दाचा मूळ शब्द म्हणायला हवा, कारण हा मराठीतील खूप जुना शब्द आहे. पाहुण्यांना घरी बोलवून त्यांचा यथोच्च भोजन देऊन सन्मान करण्याला पाव्हणेर म्हणतात. अर्थात…
Read More...

सगळं गोरं पण मान तेवढी काळी? ‘हे’ उपाय केले तर नक्कीच होईल फायदा!

मुंबई : सुंदर आणि नेहमी ताजंतवानं दिसण्यासाठी आपण रोज वेगवेगळे प्रकार करतो. नाना प्रकारच्या क्रीम, फेशियल, स्क्रब यांसारख्या गोष्टींमुळं चेहऱ्यावर निखार येतो. कधीकधी चेहरा सुंदर करण्याच्या नादात आपण आपल्या शरीराच्या इतर गोष्टींकडं दुर्लक्ष…
Read More...

लोकांचा लोकनाथ, अनाथांचा एकनाथ..! ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ म्हणून शिंदेंना का ओळखलं जातं?

मुंबई : एकनाथ कुठंय? धर्मवीर चित्रपटातील 'आनंद दिघें'च्या तोंडचं वाक्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं आपण पाहिलं. अनेकांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला हा सीन ठेवला. त्याला कारण ठरलं कट्टर शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'…
Read More...

ऐकावं ते नवलच…! ‘अशी’ भाकरी जी पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार; नक्की वाचा!

मुंबई : शीर्षक वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक अशी भाकरी बनवली जाते, जी एक-दोन नाही तब्बल पाच महिने टिकते. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही भाकरी बनवली जाते. त्यामुळेच तिला 'सोलापूरची कडक…
Read More...

‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा…

मुंबई : इन्फोसिस फाउंडेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन उभ्या राहतात सुधा मूर्ती. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो काही सोन्या चांदीचा भात खात नाही, त्याचं पोट साध्या तांदळानंच भरतं, तर मग आपल्याकडची अतिरिक्त संपत्ती समाजातील गरजूंच्या…
Read More...

परिस्थिती जेवढी बिकट, प्रवीण तेवढाच तिखट! खऱ्या आयुष्यात तरडेंनी लय स्ट्रगल केलाय..

मुंबई : सरसेनापती हंबीरराव चित्रपट पाहिलाय का तुम्ही? थेटरातनं बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट मराठी आहे की साऊथचा, असा 'अभिमानास्पद' प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होतो. मराठी इंडस्ट्री किती पुढी गेलीय, याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर…
Read More...

दहावीनंतर काय? पुढचं पुढं म्हणणाऱ्या पोरांनो ‘हे’ एकदा वाचा आणि निवडा करियर ऑप्शन!

मुंबई : आधीच्या काळात दहावी पास होतो का नाही, याचं उत्तर माहीत नसल्यामुळं पुढं काय करायचं हे सर्व नंतर ठरवलं जायचं. मुळात दहावी केली मग मोठा झालो आणि पास झालो तर शहाणा झालो, असं मिरवलं जायचं. जसजसा काळ बदलत गेला, तसतसं दहावी, बारावी,…
Read More...

टीम इंडियाचं नशीब फळफळलं! उशिरा का होईना, राहुल त्रिपाठी संघात आलाच…

मुंबई : आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर एक नाव ट्रेंड होऊ लागलं. भले हार्दिक पंड्याला तुलनेनं या दुबळ्या मोहिमेसाठी टीम इंडियाचा कप्तान बनवण्यात आलं, पण तोसुद्ध तितका चर्चेत…
Read More...

शेतकऱ्यांनो आणि त्यांच्या ‘स्मार्ट’ पोरांनो….खरिपाची पेरणी करत असाल तर घ्या…

मुंबई : आपल्या देशाला शेतीप्रधान राष्ट्र म्हटलं जातं. दरवर्षी पावसाळा आला, की शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग येतो. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत असतात. पाऊस मोठ्या प्रमाणात केव्हा पडणार आणि माझी जमीन चांगली ओलसर कधी होणार,…
Read More...

एका झटक्यात ४४ हजार कोटी कमावलेल्या BCCIनं कैफ-मिश्रासारख्या क्रिकेटपटूंना दिली ‘ही’ गूड…

मुंबई : भारत देश म्हटलं की क्रिकेट आलं आणि त्यासोबतच येतात ते या खेळाचे नायक. प्रत्येक दशकात असा कोणीतरी होऊन जातो, तो या खेळाची ब्रँड व्हल्यू वाढवतो. नव्या जनरेशनला जुना क्रिकेटर म्हणून कपिल देव आठवत असेल, याच काळात सुनील गावसकर स्टार…
Read More...

रेल्वे स्टेशनची नावं नेहमी पिवळ्या बोर्डावर का लिहिलेली असतात? जाणून घ्या कारण!

मुंबई : सर्वात स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे आपल्या रेल्वेचा प्रवास. विमानप्रवास आणि वैयक्तिक गाडीचा प्रवास वेळवाचवू आणि स्वमर्जीचा असला, तरी रेल्वे प्रवास आनंददायी असतो. रिझर्वेशन असेल आणि स्लीपर कोच असेल, तर त्या प्रवासाची बातच न्यारी…
Read More...