मुलींना का करायचं नसतं लग्न? प्रश्नाच्या खोलात गेलात तर मिळतील ‘अशी’ उत्तरं!

मुंबई : मुलगा असो की मुलगी, कुटुंबातील सदस्यांना ते वयात आल्यानंतर एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे लग्नाचा. घरातील तरुण मुलांचं शिक्षण पूर्ण होताच कुटुंबातील सदस्य लग्नाचा विषय काढतात आणि तोच विषय सारखा सारखा पुढं हाकतात. शिक्षण पूर्ण…
Read More...

वटपौर्णिमा : माय डियर वाइफ आणि सत्यवानाची सावित्री!

मुंबई : आपला भारत देश विविधता आणि अनेक सण-उत्सवांनी नटलाय. आपल्याकडं प्रत्येक राज्य, गावानुसार सण साजरे केले जातात. त्यातील वडाच्या झाडाचं महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटलं की सावित्री-सत्यवान यांची कथा आलीच.…
Read More...

मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पुण्याच्या संतोष जाधवनं ‘स्टेटस’ ठेऊन एकाला संपवलं…

मुंबई : काँग्रेस नेता आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय. २९ मे रोजी मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय. खुनाचा भाग म्हणून संजय…
Read More...

एक ‘सोपा’ कॅच सोडणं म्हणजे काय असतं ते फक्त हर्शेल गिब्सला विचारा!

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२१...पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची मॅच..आणि हसन अलीनं मॅथ्यू वेडचा सोडलेला कॅच. हा प्रसंग म्हणजे पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एखादी ओली जखमच. या घटनेनंतर हसन अलीला कशाकशाला सामोरं जावं लागलं असेल, याची…
Read More...

आनंद महिंद्रांच्या ‘पिकअप’ गाडीनं हापूस आंब्याच्या धंद्यात उठवलाय बाजार!

मुंबई : महिंद्रा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि हापूस आंबा यांचा एक मोठा संबंध आहे. तुमच्या मनात ही पहिली ओळ वाचून प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होईल, पण हा संबंध कसा याचा खुलासा या लेखातून होईल. अप्रतिम गोडी, नैसर्गिक चव आणि हंगामी…
Read More...

एक हापूस आंब्याचं झाड तुम्हाला मिळवून देईल एक लाख रुपये..! वाचा कसं

मुंबई : ''यंदा ५० पेटी काढलंय...लाखभर रुपये तरी होऊक व्हये'', हापूस आंब्याविषयीचं हे बोलणं एखाद्याला बुचकाळ्यात पाडू शकतं. नवखा माणूस कोकणात आला, की त्याला आंबा आणि त्याच्या धंद्याविषयी अप्रुप वाटतं. वर्षातून एकदा येणारं फळं इतकं उत्पन्न…
Read More...

पावसाळा अन् त्यात तुम्हाला ‘किलर’ फोटो काढायचे असतील तर ही ५ ठिकाणं सर्वात बेस्ट!

मुंबई : उन्हाळा हा ऋतू फिरण्यासाठी किंवा पिकनिकसाठी सगळ्यात त्रासदायक वाटतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडणं आणि घरात राहणंही तितकंच कठीण होतं. वाढत्या तापमानामुळं कुठंही फिरायला जावंसं वाटत नाही, पण उन्हापासून दिलासा मिळाला म्हणजेच पावसाळा  आला…
Read More...

कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?

Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि  नवा माणूस आल्यानंतर…
Read More...

वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...

सिंधुदुर्गातील ‘असं’ गाव जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत!

मुंबई : जसा गाव तशा परंपरा..! खरंच जगात कुठे, काय, कशा पद्धतीत गोष्टी आढळतील हे सांगता येणं कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, रुढी फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचं पालण करणं हे आजही तितकंच महत्त्वाचं असतं, हे त्या-त्या ठिकाणच्या…
Read More...

रोज पहाटे चार वाजता उठून क्रिकेटचा सराव करणारी ‘आळशी’ मिताली राज!

मुंबई : पहाटे चार वाजता उठून आपल्या क्रिकेट करियरला सुरुवात करणारी मिताली राज (mithali raj) स्वत:ला प्रचंड आळशी म्हणवते. थंडीच्या दिवसात आपल्या आजुबाजूचे लोक ब्लँकेट, चादर घेऊन झोपलेत आणि आपण सरावाला चाललोय, हा विचारच भयंकर आहे. पण १६…
Read More...