राष्ट्रपतींची रॉयल ‘बग्गी’ मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये टॉस झाला होता! जाणून घ्या…

मुंबई : २०२२च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला. त्या देशाच्या १५व्या राष्ट्रपती असतील. हा विजय भारतासाठीही महत्त्वाचा आहे, कारण द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती…
Read More...

अ‍ॅक्टिंगमध्ये अजिबात आवड नसणाऱ्या ‘सूर्या’नं आज नॅशनल अवॉर्ड जिंकलाय!

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीत सुपरस्टार असलेल्या सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ची घोषणा करण्यात आली आणि दरम्यान, 'सूरारई पोटरू' या चित्रपटासाठी सूर्याला सर्वोत्कृष्ट…
Read More...

VIDEO : पुण्याच्या ९० वर्षीय आजीचं पाकिस्तानात जोरदार स्वागत; ७५ वर्षांनी परतल्या मूळ घरी!

मुंबई : वयाच्या १५व्या वर्षी त्यांना रावळपिंडीतील वडिलोपार्जित घर सोडावं लागलं. रावळपिंडीच्या प्रेमगलीचं ते दुमजली घर जरी चुकलं, पण त्या जुन्या आठवणी क्षणभरही विसरल्या नाहीत. ७५ वर्षांनंतर जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमीवर त्या घरात…
Read More...

पद सोडल्यानंतर माजी राष्ट्रपती देशाचे कितवे नागरिक असतात? जनतेचा कितवा नंबर लागतो?

मुंबई : राष्ट्रपतीपदावर असताना जे देशाचे पहिले नागरिक असतात, ते पद सोडल्यानंतर देशाचे कितवे नागरिक होतात, हे तुम्हाला माहीत आहे का? पंतप्रधान कितवे नागरिक असतात आणि आपले खासदार, आमदार या यादीत कितव्या स्थानी येतात, या उलगडा या लेखातून होईल.…
Read More...

India Tour of West Indies : फक्त ‘ही’ गोष्ट करण्यासाठी BCCIचा टीम इंडियावर तब्बल ३.५…

मुंबई : भारताचा वेस्ट इंडिज दौरा (India Tour of West Indies) २२ जुलैपासून सुरू होतोय. या दौऱ्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहोचली आहे. टीम इंडियानं इंग्लंडहून वेस्ट इंडिजला येण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटचा वापर केला. या सगळ्यात चार्टर्ड…
Read More...

नो बिझनेस क्लास, स्वस्त विमानप्रवास! राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा एअर’ची बुकिंग सुरू;…

मुंबई : एअरलाइन उद्योगाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आली आहे. राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी 'अकासा एअर' (Akasa Air) पुढील महिन्यात ऑगस्टपासून उड्डाण करणार आहे. यासाठी बुकिंगही सुरू झालं आहे. कंपनीनं स्वत: ही माहिती दिलीय. नवीन एअरलाइन…
Read More...

पहाटे तीनला उठणं, योगासनं करणं आणि..! भारताच्या ‘नव्या’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा…

मुंबई : द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या रुपात भारताला १५वे राष्ट्रपती मिळाले आहेत. मुर्मू यांच्या आधी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. द्रौपदी मुर्मू यादेशाच्या पहिल्या…
Read More...

भारताचे गौतम अदानी ठरले जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती; बिल गेट्स यांना टाकलं मागे!

मुंबई : फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आता चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. या नव्या कामगिरीसह त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या रिअल-टाइम…
Read More...

जाणून घ्या…पृथ्वीवरचं ‘असं’ एकमेव बेट, जिथं प्रत्येक पावलावर आहेत विषारी साप!

साप किंवा नाग म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारा येतो. जगातील सर्वात धोकादायक जीवांमध्ये यांचा उल्लेख केला जातो. जर चुकून साप समोर आला तर त्या व्यक्तीचे हात पाय थरथरू लागतात, अशा स्थितीत जर तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगितलं जिथं फक्त आणि…
Read More...

हार्दिक पंड्या उगाच फॉर्मात नाही आलाय…‘या’ मराठी माणसानं त्याला मदत केलीय!

मुंबई : टीम इंडियाला त्यांचा जुनावाला हार्दिक पंड्या मिळाला आहे. पंड्या सध्या त्याच्या भरपूर यशदायी कमबॅकचा आनंद घेत आहे. त्यानं आपल्या कमबॅकची सुरुवात आयपीएल २०२२ पासूनच केली होती. लीगच्या माध्यमातून तो मैदानात परतला आणि त्यानं अष्टपैलू…
Read More...

चर्चा तर होणारच..! लाडाचा ‘कोंबडा’ मेला आणि मालकानं घातलं तेराव्याचं जेवण; वेळ काढून…

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर तेराव्याचा कार्यक्रम तुम्ही आजवर पाहिला असेल किंवा ऐकला असेल, पण उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये तेराव्याच्या कार्यक्रमाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. प्रतापगडमध्ये एका व्यक्तीनं आपल्या कोंबड्याच्या…
Read More...

कधी विचार केलाय का? पावसाळ्यात चहा-भजी खाण्याची इच्छा का होते?

मुंबई : प्रत्येक ऋतूमधे कसं जगावं, कसं वागावं, काय खावं, काय खाऊ नये या सर्व गोष्टींबद्दलचे नियम आयुर्वेदानं सांगितले आहेत. त्यामुळं तशा गोष्टींचं पालनही आपल्याकडून होत असतं. पावसाळा आला की आपल्याला गरमागरम खावसं वाटतं. खूप वेळ वाट…
Read More...