Browsing Tag

History

अरब पुरुष नेहमी पांढरा कंदुरा का घालतात?

Arab Men Traditional Dress Kandura : अरब देशांमध्ये पुरुषांचा पारंपरिक पोशाख म्हणून ओळखला जाणारा कंदुरा (ज्याला थौब किंवा दिशदाशा असेही म्हटले जाते) हा केवळ कपडा नसून ओळख, परंपरा आणि अभिमानाचे प्रतीक आहे. विशेषतः United Arab Emirates,
Read More...

दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ होणार? महाभारताशी ऐतिहासिक संदर्भ, पुरातत्त्वीय पुरावे आणि…

Delhi Rename Indraprastha : भारताची राजधानी दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी ही मागणी पुढे रेटत केंद्र सरकारकडे अधिकृत विनंती केली आहे. चांदणी
Read More...

VIDEO : ‘महाभारत’ युद्धाच्या पहिल्या दिवसाचं LIVE रिपोर्टिंग..! एखाद्या चित्रपटापेक्षाही जबरदस्त;…

AI Mahabharat Video : कुरुक्षेत्रातील महाभारत युद्ध किती भीषण होतं, याचं प्रत्यक्ष दृश्य जर आज आपण पाहू शकलो, तर? अशी कल्पना साकारली आहे एका ब्लॉगरने, आणि तेही Artificial Intelligence (AI) च्या माध्यमातून! सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ
Read More...

मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का मिळालं? वाचा त्या ऐतिहासिक 24 तासांची हकिगत!

Reason Behind India Got Independence At Midnight : 14-15 ऑगस्ट 1947ची अर्धी रात्र — देशातील बहुतेक लोक गाढ झोपले होते, पण त्या क्षणी भारत आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण अध्याय लिहीत होता. हीच ती रात्र, जेव्हा लाखो
Read More...

शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत! पण ‘या’ दोन प्रसिद्ध किल्ल्यांना नाही…

Chhatrapati Shivaji Maharaj forts UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ले आता जागतिक दर्जा मिळवून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO World Heritage Sites) समाविष्ट झाले
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा शुभारंभ, प्रवाशांना इतिहास अनुभवण्याची संधी

Chhatrapati Shivaji Maharaj Bharat Gaurav Tourist Train : सोमवारीभारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
Read More...

१९६० चा सिंधू पाणी करार : नद्यांचं पाणी कसं वळवतात? एवढं पाणी कुठे जातं?

Indus Water Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने प्रथम १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला. सामान्य लोकांमध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की भारत पाकिस्तानात जाणारे इतक्या नद्यांचे पाणी कसे थांबवणार? एवढे पाणी कुठे जाणार? या निलंबनाचा
Read More...

पाकिस्तानी लोक भयानक मुघल शासक औरंगजेबावर प्रेम का करतात?

Aurangzeb In Pakistan : छावा चित्रपटामुळे मुघल शासक औरंगजेब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुघलांचा शेवटचा प्रभावशाली शासक मानला जाणारा औरंगजेब भारतीय इतिहासात एक निर्दयी शासक म्हणून वर्णन केला जातो, परंतु भारतापासून वेगळा झालेल्या
Read More...

ब्रिटिशांनी भारतातून किती पैसे लुटले? नवीन अहवालात माहिती उघड!

ब्रिटिशांनी भारतावर सुमारे 200 वर्षे राज्य केले आणि या काळात त्यांनी 'सोन्याची पक्षी' असलेल्या भारताला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगातील सर्वात गरीब देशात रूपांतरित केले. जागतिक असमानतेवर काम करणाऱ्या ब्रिटिश हक्क गट ऑक्सफॅमच्या अहवालात
Read More...

गुहेत सापडला 5600 वर्ष जुना ‘अंडरवॉटर’ पूल..!

Underwater 5600-Year-Old Bridge Inside A Cave : मालोर्का हे स्पेनमधील एक बेट आहे. येथे एका गुहेत पाण्यात बुडालेला पूल सापडला आहे. हा पूल 5600 वर्ष जुना आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. सर्वप्रथम, त्या वेळी या गुहेत मानव राहत होता. किंवा
Read More...

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळासाठी १० कोटींचा निधी

Tanaji Malusare | छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे.  तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, 
Read More...

हनुमानावर रागावून बसलेत ‘या’ गावातील लोक, आजही त्याची पूजा करत नाहीत!

तुलसीदासांनी लिहिलेले रामचरित मानस, वाल्मिकींनी लिहिलेले रामायण यासह जगभरात आढळणाऱ्या प्रत्येक रामगाथेमध्ये हनुमानाने संजीवनी आणल्याची घटना आहे. द्रोणागिरी पर्वतावर पोहोचल्यावर हनुमानाला (Lord Hanuman) संजीवनी वनस्पती ओळखता आली नाही,
Read More...