Browsing Category

लाइफस्टाइल

केसगळतीमुळं झोप उडालीय? मग आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा आणि टेन्शन फ्री व्हा!

मुंबई : प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपले केस काळे, जाड आणि लांब असावेत. सुंदर काळे-लांब केस व्यक्तिमत्व वाढवतात. काही लोकांचे केस लांब असतात पण केस खूप तुटतात. केसगळती रोखण्यासाठी लोक बाजारातील विविध प्रकारचे शॅम्पू आणि कॉस्मेटिक…
Read More...

लॅपटॉप-मोबाईलमुळं डोळ्यांची ‘वाट’ लागलीय? ‘हे’ घरगुती उपाय करून बघा!

Home Remedy Tips For Eye Care : टीव्ही आणि लॅपटॉप-मोबाईल यांच्या अतिवापरामुळं डोळ्यांना खूप नुकसान होतं. याचं कारण असं की यांच्यापासून जे ब्लू रेज येतात, ते त्वचा आणि डोळे या दोघांसाठी हानिकारक असतात. यामुळं डोळे थकल्यासारखे दिसू लागतात आणि…
Read More...

सुखी आणि एकत्र कुटुंब हवं असेल तर या ५ गोष्टी नक्की करून बघा!

मुंबई : कुटुंब सुखी असणं, हे आजच्या धावपळीच्या जगात किती कठीण आहे हे आपण सगळेजण जाणतो. वेळ मिळत नसल्यामुळ आपण आपल्या कुटुंबासोबत एकत्र कधीतरीच असतो. शिवाय, भांडणही होत असतात. कुटुंबात चांगलं वातावरण असावं, अशी आपली सर्वांची इच्छा असते.…
Read More...

एखाद्याला फोन केल्यावर पहिल्यांदा ‘हॅलो’च का बोललं जातं?

मुंबई : हॅलो कोण बोलतंय...हॅलो कैसे हो...हॅलो हाऊ आर यू? भाषा बदलल्या तरी फोनवर माणसाच्या तोंडातून पहिला पहिला शब्द 'हॅलो' हा शब्द बाहेर पडतो. तसा हा शब्द फार सामान्य आहे. दैनंदिन जीवनात आपण हा शब्द किती वेळा वापरतो. कोणाला फोन करायचा असेल…
Read More...

सगळं गोरं पण मान तेवढी काळी? ‘हे’ उपाय केले तर नक्कीच होईल फायदा!

मुंबई : सुंदर आणि नेहमी ताजंतवानं दिसण्यासाठी आपण रोज वेगवेगळे प्रकार करतो. नाना प्रकारच्या क्रीम, फेशियल, स्क्रब यांसारख्या गोष्टींमुळं चेहऱ्यावर निखार येतो. कधीकधी चेहरा सुंदर करण्याच्या नादात आपण आपल्या शरीराच्या इतर गोष्टींकडं दुर्लक्ष…
Read More...

ऐकावं ते नवलच…! ‘अशी’ भाकरी जी पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार; नक्की वाचा!

मुंबई : शीर्षक वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक अशी भाकरी बनवली जाते, जी एक-दोन नाही तब्बल पाच महिने टिकते. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही भाकरी बनवली जाते. त्यामुळेच तिला 'सोलापूरची कडक…
Read More...

रेल्वे स्टेशनची नावं नेहमी पिवळ्या बोर्डावर का लिहिलेली असतात? जाणून घ्या कारण!

मुंबई : सर्वात स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे आपल्या रेल्वेचा प्रवास. विमानप्रवास आणि वैयक्तिक गाडीचा प्रवास वेळवाचवू आणि स्वमर्जीचा असला, तरी रेल्वे प्रवास आनंददायी असतो. रिझर्वेशन असेल आणि स्लीपर कोच असेल, तर त्या प्रवासाची बातच न्यारी…
Read More...

मुलींना का करायचं नसतं लग्न? प्रश्नाच्या खोलात गेलात तर मिळतील ‘अशी’ उत्तरं!

मुंबई : मुलगा असो की मुलगी, कुटुंबातील सदस्यांना ते वयात आल्यानंतर एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे लग्नाचा. घरातील तरुण मुलांचं शिक्षण पूर्ण होताच कुटुंबातील सदस्य लग्नाचा विषय काढतात आणि तोच विषय सारखा सारखा पुढं हाकतात. शिक्षण पूर्ण…
Read More...

पावसाळा अन् त्यात तुम्हाला ‘किलर’ फोटो काढायचे असतील तर ही ५ ठिकाणं सर्वात बेस्ट!

मुंबई : उन्हाळा हा ऋतू फिरण्यासाठी किंवा पिकनिकसाठी सगळ्यात त्रासदायक वाटतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडणं आणि घरात राहणंही तितकंच कठीण होतं. वाढत्या तापमानामुळं कुठंही फिरायला जावंसं वाटत नाही, पण उन्हापासून दिलासा मिळाला म्हणजेच पावसाळा  आला…
Read More...