Browsing Category

राज्य

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत भाग घ्यायचाय? घरबसल्या मिळेल सर्टिफिकेट; ‘असं’ करा…

Har Ghar Tiranga Certificate : यावेळी भारत सरकारनं ७५व्या स्वातंत्र्यदिनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी (हर घर तिरंगा अभियान) वेगळा पुढाकार घेतला आहे. रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना १३ ते १५…
Read More...

‘बिझनेस माइंडेड’ अभिनेते प्रदीप पटवर्धन आपल्याच नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचे?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला चटका लावून देणारी बातमी समोर आली आहे. 'नवरा माझा नवसाचा'चा चित्रपटात सगळ्यांना लक्षात राहिलेल्या बाबु कालिया ही व्यक्तिरेखा साकारलेले ५२ वर्षीय प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं निधन झालं आहे. लोकप्रिय…
Read More...

घर विकलं, मुलीशी भेट टाळली आणि.., मोहम्मद अली जिन्नांचा भारतातील शेवटचा दिवस कसा गेला?

मुंबई : भारताच्या फाळणीला जवळपास ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही पाकिस्तानचे शिल्पकार मोहम्मद अली जिन्ना भारताच्या राजकीय चर्चेपासून कधीच दूर राहिले नाहीत. ७ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीच्या पालम विमानतळावर एक विमान…
Read More...

CBI आणि ED यांनी जप्त केलेल्या करोडोंच्या पैशाचं काय होतं? जाणून घ्या!

मुंबई : अलीकडंच पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी यांना एका घोटाळ्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडी (ED)नं अटक केली. त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिलाही अटक करण्यात आली असून त्यांच्या अनेक ठिकाणी…
Read More...

दिलीप कुमार ‘त्या’ गोष्टीसाठी पाकिस्तानात गेले आणि बाळासाहेबांनी मैत्रीच तोडून टाकली!

Friendship Day : आज आपल्याकडं फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीचा दिवस साजरा केला जात आहे. या खास दिनी मित्रांची आठवण काढली जाते. राजकारण आणि सिनेसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रात मैत्री किती टिकून आहे, हे आपण पाहिलं आहे. अशीच मैत्री दिलीप कुमार आणि…
Read More...

आता खायला मिळणार ‘सुष्मिता आंबा’ आणि ‘अमित शाह आंबा’..! नेमकी भानगड काय?…

मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला लागून असलेल्या मलिहाबादला आंबा उत्पादनाचं केंद्र म्हटलं जातं आणि येथील आंबा उत्पादक कलीमुल्ला हे आंब्याच्या नवीन जाती तयार करण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत 'ऐश्वर्या' आणि 'सचिन' यांसारख्या आंब्यांचे…
Read More...

या ‘एक’ कारणामुळं आमिर खान बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आमिर बॉलिवूडचे अवॉर्ड शो आणि फिल्म पार्ट्यांपासून दूर राहतो. तो सोशल मीडियाच्या गॅदरिंगपासून लांब दिसतो. आमिरला त्यांच्या लोकांसोबत…
Read More...

२०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसारखी लाइफस्टाइल कोणाला जगायला आवडणार नाही? शाहरुख खान 'मन्नत' ज्या आलिशान बंगल्यात राहतो, त्या बंगल्यात जाणं तर दूरची गोष्ट, पण तो पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की…
Read More...

स्वत:ला टोल टॅक्सचा ‘बाप’ म्हणत नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खुशखबर!

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत महत्त्वाची घोषणा केली आहे. २०२४ पूर्वी देशात २६ हरित द्रुतगती मार्ग तयार होतील आणि रस्त्यांच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल. यासोबतच आगामी काळात टोल टॅक्स…
Read More...

बॉलिवूडमधून वाईट बातमी; ‘कोई मिल गया’ चित्रपटातील अभिनेत्याचं निधन

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ६८ वर्षीय मिथिलेश चतुर्वेदी यांच्यावर लखनऊमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी…
Read More...

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या!

मुंबई : तेलगू देसम पक्षाचे (TDP) संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह…
Read More...

आज १ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम! तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : लक्ष द्या! आज १ ऑगस्टपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. बदलत असलेल्या नियमांमध्ये बँकिंग व्यवस्थेशी संबंधित नियमांचा समावेश आहे. होत असलेल्या बदलांमुळे तुम्हाला काही समस्यांचाही सामना करावा लागू शकतो आणि त्याचा…
Read More...