Browsing Tag

maharashtra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल उभारणार

कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल (100 Bed Hospital In Karjat) लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील आमदार महेंद्र
Read More...

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारीला लोकार्पण, वाचा देशातील सर्वात मोठ्या सागरी…

देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २०
Read More...

सावित्रीबाई फुले यांचे नायगावमध्ये भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक
Read More...

युवा परिवर्तनतर्फे खोपोलीतील विद्यार्थ्यांना ‘सीड बॉल्स’ बनवण्याचे धडे

युवा परिवर्तन आणि बेकबेस्ट यांच्या सहयोगाने खोपोली येथील वडवली गावात पर्यावरणविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस 395 विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बॉटलचा पुर्नवापर, कापड आणि पेपरच्या पिशव्या कशा वापराव्यात, सीड बॉल्स कसे
Read More...

महाराष्ट्र सरकारचा कृषी कर्ज वसुलीबाबत ‘मोठा’ निर्णय!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी कर्जाच्या वसुलीसाठी (Agriculture Loan Recovery Maharashtra) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव शासनाने शुक्रवारी मंजूर केला असून, त्यात नुकतेच दुष्काळग्रस्त घोषित
Read More...

कोकणचा, द्वारकेचा ‘पाणबुडी प्रकल्प’ आहे तरी काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी 2018 मध्ये पाणबुडी प्रकल्पाची (Submarine Project) घोषणा करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्सजवळ समुद्रात बांधला जाणार होता. पाण्याखालील जगाचा शोध घेणे हा या प्रकल्पाचा
Read More...

‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान राज्यभर राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता
Read More...

मुंबई, नवी मुंबईनंतर आता ‘तिसरी मुंबई’, काय खास असेल? वाचा!

महाराष्ट्र सरकारने ‘तिसरी मुंबई’ (Third Mumbai In Marathi) हे नवीन शहर विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उत्तम घरे, वाहतूक सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एका
Read More...

महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र, जाणून घ्या फायदे!

महाराष्ट्र सरकार राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रे (Rain Measuring Machine) बसवण्याचा विचार करत आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. राज्याचे कृषीमंत्री
Read More...

रत्नागिरीची इन्व्हेस्टमेंट बॅंकर ते IAS अधिकारी, प्रियंवदा म्हाडदळकरची Success Story!

महाराष्ट्रातील रत्नागिरीची प्रियंवदा अशोक म्हाडदळकर UPSC 2021 मध्ये 13 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वयाच्या 31 व्या वर्षी IAS अधिकारी बनली. तिने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून
Read More...

लाच मागितली! आता काय करायचं? तक्रार कोणाकडे करू? जाणून घ्या!

लाच घेणे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 आणि आयपीसीच्या कलम 171 नुसार दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार लाच घेण्यासोबत लाच देणेही गुन्हा आहे. 2022 मध्ये भ्रष्टाचार निर्देशांक (Corruption Perceptions Index) जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये
Read More...

‘या’ मंदिरात दर्शन घेणं सगळ्यांना शक्य नाही, पण पर्यटक रिस्क घेतात!

भारतात अनेक आश्चर्यकारक मंदिरे आहेत, त्यापैकी अनेक तुम्ही पाहिली असतील. पण तुम्हाला अशा मंदिराविषयी माहिती आहे का, जिथे देवाच्या मूर्तीचे दर्शन घेणे खूप कठीण आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ल्यात (Maharashtra Pune
Read More...