टीम इंडियाचं नशीब फळफळलं! उशिरा का होईना, राहुल त्रिपाठी संघात आलाच…
मुंबई : आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर एक नाव ट्रेंड होऊ लागलं. भले हार्दिक पंड्याला तुलनेनं या दुबळ्या मोहिमेसाठी टीम इंडियाचा कप्तान बनवण्यात आलं, पण तोसुद्ध तितका चर्चेत…
Read More...
Read More...