Browsing Category

गावाकडच्या गोष्टी

गावाकडच्या गोष्टी

VIDEO : वेगळीच परंपरा..! नागपंचमीला गाई-म्हशीसारखा चारा खाणारा माणूस पाहिलाय का?

मुंबई : भारत सांस्कृतिकदृष्ट्या खूप वेगळा आहे. गावागावात आपल्याला विविध गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. काहीवेळा काही परंपरा इतक्या विचित्र असतात की त्या जाणुन आश्चर्य वाटतं. अशीच एक परंपरा…
Read More...

अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

Bihar Man Did Not Bathe From Last 22 Years : जर एखाद्या व्यक्तीला दोन-तीन दिवस अंघोळ करता येत नसेल तर त्याला विचित्र वाटू लागतं. एवढंच नाही तर शरीरातून दुर्गंधीही येऊ लागते. मात्र बिहारच्या गोपालगंजमधील एका व्यक्तीच्या विचित्र वागण्यानं…
Read More...

भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

मुंबई : केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भीतीदायक म्हणजेच 'हाँटेड' ठिकाणाबद्दल बोललं तर कुलधाराचं नाव सर्वात वर येतं. राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किमी अंतरावर असलेलं कुलधारा गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडलेल्या ठिकाणांमध्ये येतं. असं…
Read More...

चर्चा तर होणारच..! लाडाचा ‘कोंबडा’ मेला आणि मालकानं घातलं तेराव्याचं जेवण; वेळ काढून…

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर तेराव्याचा कार्यक्रम तुम्ही आजवर पाहिला असेल किंवा ऐकला असेल, पण उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये तेराव्याच्या कार्यक्रमाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. प्रतापगडमध्ये एका व्यक्तीनं आपल्या कोंबड्याच्या…
Read More...

७ वर्षाच्या मुलाला मगरीनं गिळल्याचं ऐकताच गावकऱ्यांनी केला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO!

मुंबई : मध्यप्रदेशच्या श्योपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेता गावात सात वर्षांचा मुलगा आंघोळीसाठी गेला होता. यादरम्यान, काही लोकांनी कथितपणे दावा केला, की मुलाला एका मगरीनं…
Read More...

कृषीसंस्कृतीतील एक अनोखी प्रथा ‘पाव्हणेर’!

मुंबई : ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे पाव्हणेर. खरंतर पाहुणचार या शब्दाचा मूळ शब्द म्हणायला हवा, कारण हा मराठीतील खूप जुना शब्द आहे. पाहुण्यांना घरी बोलवून त्यांचा यथोच्च भोजन देऊन सन्मान करण्याला पाव्हणेर म्हणतात. अर्थात…
Read More...

आनंद महिंद्रांच्या ‘पिकअप’ गाडीनं हापूस आंब्याच्या धंद्यात उठवलाय बाजार!

मुंबई : महिंद्रा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि हापूस आंबा यांचा एक मोठा संबंध आहे. तुमच्या मनात ही पहिली ओळ वाचून प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होईल, पण हा संबंध कसा याचा खुलासा या लेखातून होईल. अप्रतिम गोडी, नैसर्गिक चव आणि हंगामी…
Read More...

एक हापूस आंब्याचं झाड तुम्हाला मिळवून देईल एक लाख रुपये..! वाचा कसं

मुंबई : ''यंदा ५० पेटी काढलंय...लाखभर रुपये तरी होऊक व्हये'', हापूस आंब्याविषयीचं हे बोलणं एखाद्याला बुचकाळ्यात पाडू शकतं. नवखा माणूस कोकणात आला, की त्याला आंबा आणि त्याच्या धंद्याविषयी अप्रुप वाटतं. वर्षातून एकदा येणारं फळं इतकं उत्पन्न…
Read More...

कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?

Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि  नवा माणूस आल्यानंतर…
Read More...

वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका…
Read More...

सिंधुदुर्गातील ‘असं’ गाव जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत!

मुंबई : जसा गाव तशा परंपरा..! खरंच जगात कुठे, काय, कशा पद्धतीत गोष्टी आढळतील हे सांगता येणं कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, रुढी फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचं पालण करणं हे आजही तितकंच महत्त्वाचं असतं, हे त्या-त्या ठिकाणच्या…
Read More...