भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?
मुंबई : केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भीतीदायक म्हणजेच 'हाँटेड' ठिकाणाबद्दल बोललं तर कुलधाराचं नाव सर्वात वर येतं. राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किमी अंतरावर असलेलं कुलधारा गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडलेल्या ठिकाणांमध्ये येतं. असं…
Read More...
Read More...