Browsing Category

गावाकडच्या गोष्टी

गावाकडच्या गोष्टी

पीएम किसान योजना : नवीन शेतकरी असाल तर नोंदणी कशी कराल? जाणून घ्या

PM Kisan Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने सुरू केलेल्या सर्वात कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते. सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ
Read More...

Schemes For Farmers In India | ‘या’ योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी बदललंय आपलं आयुष्य!

Schemes For Farmers In India | सध्या सर्वत्र शेतकरी आंदोलनाची चर्चा आहे. शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे कूच करत आहेत. सिंधू बॉर्डर, शंभू बॉर्डर, गाझीपूर बॉर्डरसह दिल्लीच्या सर्व सीमांवर लांबच लांब ट्राफिक आहे. पिकांना हमीभाव मिळावा
Read More...

महाराष्ट्राची ‘गाळमुक्त धरण : गाळयुक्त शिवार योजना’ काय आहे?

Maharashtra Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana : विविध जलस्त्रोतांमधून आपल्याला पाणी उपलब्ध होत असते. मात्र या उपलब्ध जलस्त्रोतांपैकी अनेक बंदिस्त जलाशयांमध्ये पाण्याबरोबर गाळ साचून राहिला आहे‌. वर्षानुवर्ष पाण्यात राहिलेला आणि कुजून
Read More...

महाराष्ट्रात ५००० रोजगार उपलब्ध होणार – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज  सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार (Maharashtra Jobs) उपलब्ध होतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय
Read More...

एक सामान्य मुलगा ते यशस्वी वायरमन, सिंधुदुर्गच्या ज्ञानेश्वर गोसावीचा प्रेरणादायी प्रवास

माणसाच्या अंगी चिकाटी, मेहनत घ्यायची तयारी आणि कामात सातत्य असल्यास तो यशस्वी नक्की होतो. मग शिक्षण, आर्थिक परिस्थिती त्याच्या आड येत नाही. सिंधुदुर्ग मधील राहणाऱ्या ज्ञानेश्वर गोसावी (MSEB Wireman Dnyaneshwar Gosavi) यानेही आर्थिक
Read More...

हनुमानावर रागावून बसलेत ‘या’ गावातील लोक, आजही त्याची पूजा करत नाहीत!

तुलसीदासांनी लिहिलेले रामचरित मानस, वाल्मिकींनी लिहिलेले रामायण यासह जगभरात आढळणाऱ्या प्रत्येक रामगाथेमध्ये हनुमानाने संजीवनी आणल्याची घटना आहे. द्रोणागिरी पर्वतावर पोहोचल्यावर हनुमानाला (Lord Hanuman) संजीवनी वनस्पती ओळखता आली नाही,
Read More...

Lotus Farming : कमळाच्या शेतीमधून बंपर कमाई, खर्चापेक्षा 8 पट जास्त नफा!

भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, पश्चिम बंगाल आणि ओडिशा यासह जवळजवळ सर्व राज्यांमध्ये शेतकरी झेंडू, चंपा, चमेली आणि गुलाब यासह अनेक प्रकारची फुले पिकवतात. मंदिरांमध्ये
Read More...

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर, प्रत्येक गावात IMD ची खास सेवा!

भारतीय हवामान विभाग (IMD) पुढील आठवड्यापासून पंचायत स्तरावर हवामानाचा अंदाज जारी करेल. आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी ही माहिती दिली. महापात्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारताच्या तांत्रिक प्रगतीमुळे विभागाला
Read More...

मातीविरहित शेती : बदलत्या काळाची गरज, जाणून घ्या कसं काम करतं हे तंत्र!

भारतातील शेतीला स्वतःचा वेगळा इतिहास आहे. शेतीसाठी योग्य हवामान आणि माती आवश्यक असून विस्तीर्ण क्षेत्र आवश्यक आहे. पण बदलत्या काळानुसार सर्व काही दिवसेंदिवस बदलत आहे. काळाची मागणी आणि गरज बघता कृषी क्षेत्रात अनेक आधुनिक बदल घडून आले आहेत.
Read More...

जगातील सर्वात झपाटलेलं गाव, मृतदेह ओरडतात, गिनीज बुकमध्ये नोंद!

भारतासह जगात अशी अनेक गावे आहेत, ज्यांना भूतांची गावे म्हटली जातात. मात्र, बहुतांश ठिकाणी यावर मान्यताच मिळालेली नाही. पण आज आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते जगातील सर्वात हाँटेड गाव (The World Most Haunted Village) मानले जाते. या गावाची
Read More...

‘स्वीट कॉर्न व्हिलेज’ म्हणून फेमस झालंय हे गाव, शेतकऱ्यांचं उत्पन्न कोटींच्या घरात!

देशातील शेतकरी आता भरड धान्याकडे वळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. विशेषत: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड करत आहेत. जिल्ह्यातील बिजकवाडा गावात शेतकऱ्यांनी चमत्कार केला आहे.
Read More...

महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र, जाणून घ्या फायदे!

महाराष्ट्र सरकार राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रे (Rain Measuring Machine) बसवण्याचा विचार करत आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. राज्याचे कृषीमंत्री
Read More...